भारताचे संविधान इतिहास

भारतासाठी संविधान सभा बनविण्याची कल्पना सर्वप्रथम १९३४ मध्ये मानवेंद्रनाथ रॉय यांनी दिली होती, ते भारतातील साम्यवादी चळवळीचे अग्रणी आणि मूलगामी लोकशाहीचे पुरस्कर्ते होते. १९३५ मध्ये ही भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची अधिकृत मागणी बनली, सी. राजगोपालाचारी १५ नोव्हेंबर १९३९. रोजी प्रौढ मतदानावर आधारित संविधान सभा घेण्याच्या मागणीसंदर्भात आवाज उठविला आणि ब्रिटिशांनी ऑगस्ट १९४० मध्ये हे मान्य केले. ८ ऑगस्ट १९४० रोजी राज्यपाल-जनरल कार्यकारी परिषद आणि युद्ध सल्लागार. परिषद स्थापना याबद्दल व्हायसरॉय लॉर्ड […]

Continue Reading

भगवान बुद्धांचे सारनाथ येथे आगमन

आपल्या धम्माचा उपदेश करण्याचे ठरविल्यानंतर बुद्धांनी स्वतःलाच विचारले की, “सर्वप्रथम कुणाला धम्मोपदेश देऊ?” (“to whom shall i first teach the doctrine?”) त्यांना आलारकालाम याची आठवण झाली. बुद्धांच्या मते तो विद्वान, शहाणा, बुद्धिमान व बराच शुद्धाचरणी होता. “त्यालाच मी प्रथम धम्मोपदेश दिला तर?” परंतु आलारकालाम मृत्यू पावल्याचे त्यांना सांगण्यात आले. नंतर त्यांनी उद्दक-रामपुत्ताला आपला धम्मोपदेश देण्याचा […]

Continue Reading

भिक्खूची कर्तव्ये बाबत बाबासाहेबांनी काय सांगितले ?

1) यश आणि त्याच्या चार मित्रांच्या धर्मांतराची (conversion) वार्ता सर्वत्र पसरली आणि त्याचा परिणाम असा झाला की, *देशातील सर्वात श्रेष्ठ कुळांतील (highest families) आणि इतर कुळातील उपासक बुद्धांकडे त्यांच्या धम्माची दीक्षा घेण्यासाठी आणि बुद्ध आणि त्यांचा धम्म यांना शरण जाण्यासाठी आले.* 2) पुष्कळ लोक धम्मासंबंधीच्या मार्गदर्शनासाठी त्यांच्याकडे येऊ लागले. त्यापैकी प्रत्येकाला व्यक्तिश: मार्गदर्शन करणे कठीण […]

Continue Reading

पूज्य भिक्खू चंद्रमणी महास्थविर यांचीच का निवड बाबासाहेबांनी केली ?

१४ ऑक्टोबर १९५६ रोजी नागपूर येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या लाखो अनुयायांसोबत बौद्ध धम्माची दीक्षा घेतली होती. बाबासाहेबांनी बौद्ध भिक्खू चंद्रमणी महास्थविर यांच्या हस्ते बौद्ध धम्माची धम्मदीक्षा घेतली त्यामुळे त्यांचे नावही या ऐतिहासिक घटनेमुळे घेतले जाते. बौद्ध धम्माची दीक्षा घेण्यासाठी पूज्य भिक्खू चंद्रमणी महास्थविर यांचीच का निवड बाबासाहेबांनी केली. याबद्दल जाणून घेऊ या. पूज्य […]

Continue Reading

आंबेडकरी चळवळ संपली आहे – प्रकाश आंबेडकर (भाग-५)

हे लक्षात आल्यानंतर भाजप व सेनेने हेतुपरस्पर घटनाविरोधी भूमिका घेतली व घटना बदलण्याचा नारा दिला पक्षाने यातून मार्ग काढण्यासाठी शेगावला १९९३ मध्ये बहुजन महासंघाचे अधिवेशन घेतळले. त्या अधिवेशनात पक्षाने शंकराचार्याच्या गादिवरती ओ बी सी  मधील विद्वान साधू वा संताची नेमणूक हिंदुत्ववादी संघटनानी करावी अशी मागणी केली. उच्चवर्णीय हिंदू हे ओबीसी ना बरोबरीने समतेने वागवत नाहीत,भेदभावाने वागतात. ओबीसीना हे स्पष्ट होण्यासाठी पक्षाच्या वतीने तशी […]

Continue Reading

आंबेडकरी चळवळ संपली आहे – प्रकाश आंबेडकर (भाग-४)

बाबरी मशिद याच दरम्यान ६ डिसेंबर १९९२ साली दुसरे एक संकट चळवळीसमोर उभ राहिले. ते म्हणजे बाबरी मशिदीच्या निमित्ताने बाबरी मशिदआंदोलन म्हणजे उच्चवर्णियांच्या हिंदु संघटनेचा राजकीय उठाव या सवर्ण हिंदू संघटनांनी जसा बाबरी मशिद प्रश्‍न उचलला तसाच त्यांनी राखीव जागेचा प्रश्‍न उपस्थित केला. राखीव जागेच्या प्रश्‍नाला सरळ सरळ विरोध केला तर हिंदू दलित आणि हिंदू ओबीसी आपल्याबरोबर बाबरी मशिदच्या […]

Continue Reading

आंबेडकरी चळवळ संपली आहे – प्रकाश आंबेडकर (भाग-३)

  आंबेडकरी चळवळ संपली आहे – प्रकाश आंबेडकर (भाग-२) सतरा लाख मतदार लोकशाहीमध्ये कुठल्याही राजकीय चळवळीची ताकद तिला मिळणाऱ्या मतदानातून दिसते. निवडणूक हे साधन आहे. निवडणुकीमध्ये हे सामर्थ्य दाखविणे आवश्यक असते. आंबेडकरी चळवळ जी निवडणुकीपासून कोसभर दूर गेली होती. एवढेच नव्हे, तर समझोत्याच्या राजकारणापायी स्वत:चे राजकीय अस्तित्व हरवून बसली होती; काही निवडणुकांमध्ये अशाही घोषणा झाल्या होत्या की, ‘सीट […]

Continue Reading

आंबेडकरी चळवळ संपली आहे – प्रकाश आंबेडकर ( भाग २ )

                                                     चर्चेचे गांभीर्य २००४-२००५ यावर्षी लोकसभा व विधानसभा निवडणूकीत जे मला बघायला मिळाले, जे मी अनुभवले; त्यावरून आंबेडकरी चळवळ या देशात फार काळ चालेल असे दिसत नाही. ती जी काही चालेल ती माझ्या’पिढी ती […]

Continue Reading

आंबेडकरी चळवळ संपली आहे

डॉ. वाबासाहेब आंबेडकरांनी आपली चळवळ कशी उभी केली; याचा शोध घेण्याचा मी एक प्रयत्न केला तो माझ्या अभ्यासाचा आणि चिंतनाचा भाग आहे त्यानिमित्ताने, मी १९८० साली पुणे, सातारा, कोल्हापूर, कोकण या जिल्ह्यांचा दौरा केला. जुन्या माणसांशी बोललो. त्यांनी बाबासाहेबांच्या वेळच्या परिस्थितीचे वर्णन केळे, आठवणी सांगितल्या. बाबासाहेबांची ज्यावेळी चावडीत बैठक चालू असायची त्यावेळी अनेक ज्ञातीबांधव मुद्दामहून […]

Continue Reading

चिपळूण तालुक्यातील कोळकेवाडी बौद्ध लेणी

भारतातील महाराष्ट्र राज्यात  रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण तालुक्यात कोळकेवाडी  गाव आहे आणि या गावाच्या पाठी उभ्या असलेल्या सह्याद्रीच्या पर्वत रांगेतील एका टोकावर हि बौद्ध लेणी आहेत इतिहास : साधारणपणे ह्या लेण्यांचा इतिहास सापडत नसला तरी ती बौद्ध लेणी असल्याचे अवशेष मात्र या लेण्यावर आहेत  काहींच्या मते हि लेणी शिलहार राजांच्या  काळात बांधली असे म्हटले जाते पण […]

Continue Reading