शिरवळ लेणी

डोंगररांगेच्या उत्तर दिशेला सुमारे सहा गुहा असून त्यांना अंधाऱ्या गुहा म्हणूनही संबोधले जाते. तर दक्षिण दिशेला असणाऱ्या डोंगररांगेत पाच लेण्या असून डाव्या कोपऱ्यातील पहिल्या लेणीत पाषाणात कोरलेला ‘दगोबा’ किंवा हर्मिकेचे अवशेष आहेत दुसऱ्या क्रमांकांच्या लेण्यांत प्रशस्त खोदकाम करून आतील बाजूस चौकोनी छोट्या-छोट्या खोल्या तयार केलेल्या दिसतात. या छोट्या खोल्यांत साधारणतः समोरासमोर दोन-दोन माणसे बसतील अशा […]

Continue Reading

काळाच्या ओघात दुर्लक्षित ठाणाळे लेणी

काळाच्या ओघात दुर्लक्षित आणि आता आडवाटेला पडलेल्या सह्याद्रीतील लेण्यांच्या यादीत अग्रक्रमाने नाव घ्यायला हवे ते ठाणाळे लेण्यांचे..अष्टविनायकातील पाली गावाच्या जवळच रायगड-पुणे जिल्ह्याच्या सीमेवर घाटमाथ्याच्या खाली कोरलेली हि लनी शिल्पकलेचा उत्तम नमुना आहे . या लेण्यांचा काळ इ.स. पूर्व दुसरे शतक . त्याकाळी कोकणातील चौल हे व्यापाराचे बंदर होते. हा माल अलिबाग वरून पाली-सुधागड मार्गे नाडसूर-ठाणाळे […]

Continue Reading

महाड तालुक्यातील कोल गावातील अपरिचित बौद्ध लेणी

खूपच कमी लोकांना माहीत असलेली महाड तालुक्यातील कोल गावातील अपरिचित बौद्ध लेणी. महाड तालुक्यात कोल हे गाव आहे या गावात प्राचीन बौद्ध लेणी आहेत इथे एकूण ७ लेणी आहेत. या गावात बौद्धवाडी च्या वरच्या डोंगरात ऐतिहासिक बौद्ध लेण्या आहे या लेण्यांचा इतिहास पाहता सातवाहन काळातील ब्राह्मी लिपी मधील शिलालेख असून लेखामध्ये कोणत्याही ज्ञात राजवंश उल्लेख […]

Continue Reading

गांधारपाले लेणी

गांधारपाले लेणी हा ३० बौद्ध लेणींचा समूह आहे, तो मुंबईच्या १०५ कि.मी. दक्षिणेस मुंबईच्या महाड जवळील राष्ट्रीय महामार्ग ६६ वर आहे. ह्या गुहा एनएच-17 नजीकच्या स्थानावर असून रोडद्वारे जोडलेल्या आहेत. हे एक प्राचीन व ऐतिहासिक महत्त्वपूर्ण स्थळ आहे. ही लेणी रायगड जिल्ह्यातील महाड जवळ गांधारपाले या गावातील डोंगरावर आहेत. यांचा ताबा भारतीय पुरातत्त्व विभागाकडे आहे. ही लेणी महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्याच्या महाड तालुक्यातील बौद्ध लेणी आहे. […]

Continue Reading

खापरा कोडिया लेणी

खापरा कोडिया लेणी जुनागड बौद्ध गुहा समूहाचा भाग आहेत. या समूहातील लेण्यांपैकी ती सर्वात जुनी लेणी आहेत. भिंतीवरील अक्षरे व लहान अक्षरांच्या आधारे ही लेणी सम्राट अशोकाच्या राजवटीतील ख्रिस्तपूर्व तिसऱ्या-चौथ्या शतकातील असून समूहातील सर्व लेण्यांपैकी सर्वांत सरळ लेणी आहेत.  या लेण्यांना खंगार महाल असेही म्हणतात. सम्राट अशोकाच्या कारकिर्दीत ते खडकात कोरले गेले आणि या भागातील सर्वात प्राचीन मठाधीश वसाहत मानली […]

Continue Reading

डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे अखेरचे २४ तास

6 डिसेंबर 1956. भारतातील पददलितांसाठी या दिवसाची सकाळ सूर्योदयानं नव्हे, तर सूर्यास्तानं उजाडली. कारण या दिवशी शोषित-वंचितांचा आधार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचं निधन झालं.  जगण्यासाठी आणि शिक्षणासाठीच्या वैयक्तिक संघर्षापासून दलितांच्या उत्थानापर्यंत आणि स्वतंत्र भारताची राज्यघटना साकारण्यापर्यंत, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा प्रवास हा खडतर होता. या संपूर्ण प्रवासादरम्यान बाबासाहेबांना विविध आजारांनीही ग्रासलं होतं. मधुमेह, रक्तदाब, न्यूरायटीस, सांधेदुखी […]

Continue Reading

जाणून घ्या बाबासाहेब विद्यार्थ्यांना मार्क्स कसे द्यायचे…

मुंबई येथील सिडनहॅम कॉलजमध्ये एका प्राध्यापकाची जागा रिकामी झाली. आंबेडकरांना आर्थिक दृष्ट्या अजूनही चांगली झाली नव्हती. त्या मुले त्यांनी या जागेसाठी दि. ५-१२-१९१७ रोजी अर्ज पाठविला त्या जायची बाबासाहेबाना सोबत अजून १० अर्ज आलेली होती. त्या अकरा उमेदवारांत आर.एम.जोशी यांना नेमावे असे प्राचार्य ऑनष्थी यांचे मत होते . परंतु त्यांनी इंग्लंड वरून जेव्हा प्रा. ऍड्व्हीन कॅनन […]

Continue Reading

बाबासाहेब धम्मदीक्षा सोहळ्यासाठी नागपूर एयरपोर्ट वर आले आणि….

दि. ९-१०-१९५६ ची सकाळ दररोज च्या प्रमाणे उगवली होती. कामाची घाईगर्दी चालूच होती, या दिवशी एक उल्लेखनीय घटना घडली सकाळच्या वेळी, मिलिंद महाविद्यालयाचे रजिस्टार श्री. व्हराळे, भारतीय बौद्धजन समितीच्या कोठारी भवनमधील ऑफिस मध्ये  वामनराव समोर उभे राहिले वामराव कामात व्यस्थ होते. एकेक काम हातावेगळे कसे करता येईल इकडेच लक्ष अखेर श्री व्हराळे यांनी वामनरावास एकीकडे बोलावून […]

Continue Reading

जेव्हा बाबासाहेब दुसऱ्या गोलमेज परिषदेसाठी रवाना होतात …..

डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी औरंगाबाद येथे नवीन वसतिगृह सुरु करण्या करीता भेट दिली. त्या वेळी स्टेशनवर काँग्रेस च्या लोकांतर्फे त्यांना काळी निशाणे दाखविण्यात आलीत. जुलै च्या तिसऱ्या आठवड्यात गोलमेज परिषदेच्या सदस्यांची नावे घोषित करण्यात आली. गांधी, जीना, सप्रू आदी सदस्यांसोबत डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनाही निमंत्रण देण्यात आले होते. या वेळी त्यांना ” फेडरल स्ट्रक्चर कमिटी” […]

Continue Reading

डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुस्तकावर बंदी आणली अन….

तो काळ १९६८ चा होता. त्या वेळेस संपूर्ण उत्तर भारतामध्ये हिंदूंच्या आराध्य रामाविरूद्ध कोणतेही पुस्तक प्रकाशित केले जाऊ शकते याची कल्पनाही कोणी करू शकले नाही. आणि जर प्रकाशित केले तर त्याचे भाग्य काय असेल. पण हे घडले आणि तेही त्याच उत्तर प्रदेशात जिथे रामायणात अयोध्या उद्धृत केले गेले आहे ते रामाचे राज्य होते. परंतु त्या काळात ललई सिंह […]

Continue Reading