रिपब्लिकन पक्ष उद्दिष्टापासून का ढासळला ?

‘आम्ही भारताचे लोक प्रतिज्ञापूर्वक असे ठरवितो की, भारत हे स्वतंत्र, सार्वभौम, लोकसत्ताक राष्ट्र राहील आणि त्यातील सर्व नागरिकांना सामाजिक, आíथक व राजकीय न्याय; विचार, भाषण, मत आणि धार्मिक स्वातंत्र्य; संधी व सामाजिक प्रतिष्ठा या बाबत समता; व्यक्तिस्वातंत्र्य व राष्ट्रऐक्य साधणारा बंधुभाव; या गोष्टी मिळवून देण्यासाठी झटू. ’ भारतीय घटनेच्या या प्रस्तावनेतील ध्येय व उद्दिष्टे न्याय, स्वातंत्र्य, […]

Continue Reading

भोतमांगे ला न्याय भेटला का साहेब ?

आपण म्हणतो भारतात जातिवाद नाही परंतु तुम्ही जरा उत्तरप्रदेश, मध्यप्रदेश, बिहार, राजस्थान आणि नुतकाच मागच्या वर्षी घडलेला मणिपुर आदिवासी महिले चा धिंड काढण्याचा प्रकार असे अनेक प्रकारे अत्याचार आजही लोकांवर होतात परंतु काही गुन्हे बाहेर येतात तर काही गुन्हे राजकारणी लोक व त्या स्थळातील लोक बदनामीच्या भितीने ह्या गोष्टी लपवुन ठेवतात. त्यातलीच ही खैरलांजी ची […]

Continue Reading

जेव्हा पहिल्यांदाच बाबासाहेबांची जयंती साजरी होते

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची पहिला जन्मोत्सव म्हटल्यावर आपल्या मनात मुंबई, नागपूर, महू आदी शहरांचा विचार आला असेल. पण तसे मुळीच नाही. अनेक वैचारिक, सामाजिक, राजकीय आणि वैज्ञानिक चळवळींची मुहुर्तमेठ रोवणाऱ्या पुण्यात विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा पहिला जन्मोत्सव साजरा करण्यात आला. जुन्या काळातील एक थोर सामाजिक कार्यकर्ते जनार्दन सदाशिव रणपिसे यांचा जन्म सासवड येथे 24 ऑगस्ट 1898 […]

Continue Reading